निबंध या सर्वांचा प्रमुख स्रोत- Grades IV to XII

शब्द हे शस्त्र असतात… प्रसंगी ते प्रेरणादायी ठरतात….! निबंध या सर्वांचा प्रमुख स्रोत…..
….. हे सिद्ध केल लोकनेते रामशेठ ठाकूर विदयालयाच्या विदयार्थ्यांनी….
रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व सि. के. टी. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने….
. घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत विद्यार्थी सहभागी झाले होते त्या मध्ये दोन गटात
इयत्ता चौथी ते आठवी व इयत्ता नववी ते बारावी यात एकूण मिळून 12 विदयार्थ्यांनी रुपये 15,000 रक्कम पारितोषिक म्हणून मिळवली. पाणी जीवन आहे,, ही जल संपत्ती साठवली पाहिजे असा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून मुलानंपर्यंत पोहचला. भविष्यात पाणी वाचवण किती महत्वाचं आहे हे सांगणारे विषय निबंध स्पर्धेत देण्यात आले होते ज्या वर मुलांनी आपली मते लिहिली.